शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कमकुवत लोक मतदारांना भुलवतायत

By admin | Updated: November 14, 2016 00:19 IST

खासदार उदयनराजे भोसले

सातारा : ‘पात्रता नसणारे व कमकुवत लोक निवडणुकीत मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करतायत. बेंबीच्या देठापासून ओरडणारे हेच लोक नंतर मात्र तळागाळातील जनतेला विसरतात. सातारकर जनतेने अशा लोकांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नये,’ असे आवाहन ‘साविआ’चे नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी केले़ सातारा विकास आघाडीच्या प्रचारार्थ झालेल्या पदयात्रांमध्ये ते बोलत होते़ यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम, ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील, वंसतराव फाळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, विलास आंबेकर, अ‍ॅड़ धनंजय चव्हाण, अ‍ॅड़ आबासाहेब पवार, राजू जेधे, युवराज दबडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रभाग ३ मधील ‘साविआ’चे अधिकृत उमेदवार निशांत पाटील व रजनी जेधे, प्रभाग ४ चे उमेदवार विशाल जाधव, नीलम रणदिवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. खासदार उदयनराजे म्हणाले, ‘दुर्दैवाने निवडणुकीत काहीही आणि कितीही खोटे बोलले तरी चालते, आचारसंहितेचा भंग होत नाही़, असा काहींचा समज आहे़ मात्र जनतेच्याही आचारसंहितेची बांधिलकी महत्त्वाची मानतो. खोटी आश्वासने देत नाही. कारण मी जे बोलतो ते करून दाखवितो़ ’ (प्रतिनिधी)