शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

महू धरणातून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

पाचगणी : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पातील महू धरण जलाशयात पाणीसाठा पूर्ण झाल्याने सोमवारी रात्रीपासून विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ...

पाचगणी : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पातील महू धरण जलाशयात पाणीसाठा पूर्ण झाल्याने सोमवारी रात्रीपासून विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने या यावर्षी प्रथमच धरणे जुलै महिन्यात ओव्हरफ्लो झाली आहेत. महू धरणसुद्धा त्याला अपवाद नाही. भिलार पाचगणी डोंगरमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचे पाणी धरणात येत असल्याने धरण सोमवारी संध्याकाळी भरून सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे.

या संदर्भात धरण व्यवस्थापनाने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ग्रामस्थांना याबाबत इशारा दिला होता. त्याच रात्री सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहण्यास सुरुवात झाली आहे. अजून धरणाला दरवाजे नसल्याने धरण भरताच सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहण्यास सुरुवात होते.

चौकट :

नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन

सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने येणाऱ्या पाण्याच्या येरव्यात घट झाली असल्याने नदीपात्रात पडणारे पाणी पाचशे क्युसेकच्या आसपास आहे. तरी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फोटो २७महू धरण

जावळी तालुक्यातील महू धरणातून विसर्ग सुरू केला आहे. (छाया : दिलीप पाडळे)