शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून डांगरेघर येथे वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:33 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील केळघर परिसरातील गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी डांगरेघर येथे ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील केळघर परिसरातील गावांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी डांगरेघर येथे वेण्णा नदीवर ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधले आहेत.

याकरिता जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे, ज्ञानदेव रांजणे व उद्योजक राजेंद्र धनवडे यांनी सहकार्य केले. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्जन्य होते. मात्र तीव्र उतारामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. उन्हाळ्यात या भागात पाणीटंचाई जाणवते. ग्रामस्थांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा सार्वजनिक विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे येथील ग्रामस्थ, युवावर्ग, महिलांनी एकत्रित येऊन नदीवर दोन बंधारे बांधले आहेत. सध्या यात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मदत होईल, अशी लोकांना आशा आहे. ग्रामस्थांच्या एकीतून पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे. प्रत्येक गावातील लोकांनी अशाप्रकारे श्रमदान केल्यास गावच्या विकासास नक्कीच हातभार लागेल.