शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अजिंक्यताऱ्यावर वणवा; जनावरांचा चारा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:09 IST

सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर वारंवार वणवा लावला जात असल्याने या परिसरातील येणाऱ्या गुरांचा चारा हिरावला असल्याचे येथील गुराख्यांकडून सांगितले ...

सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर वारंवार वणवा लावला जात असल्याने या परिसरातील येणाऱ्या गुरांचा चारा हिरावला असल्याचे येथील गुराख्यांकडून सांगितले जात आहे. साताऱ्यातील अजिंक्यातारा किल्ल्याच्या परिसरातील जवळपास सात ते आठ गावांतील गुराखी गुरे घेऊन येतात.

या ठिकाणी दिवसभर गुरे चरत असतात; मात्र अलीकडे वणवा लागल्याने यातील बहुतांशी चारा जळून खाक झाला आहे. अजिंक्यताऱ्यावर मोठ्या गुरांना चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी बारा महिने गुराखी गुरे चारण्यासाठी येत असतात. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. मात्र वारंवार किल्ल्यावर वणवा पेटविला जात असल्याने यातील बहुतांश चारा जळून गेला आहे. यामुळे उपलब्ध चारा वर्षभर पुरणार नसल्याने गुराख्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

........................................................................

करंजेत स्मृतिस्तंभाचे भूमिपूजन

करंजे : करंजे येथे आजी-माजी सैनिक संघटनेचे नियोजित स्मृतिस्तंभाचे भूमिपूजन वेताळ मंदिर परिसरात भूविकास बॅंक चौक येथे आजी-माजी सैनिक व ग्रामस्थांच्याहस्ते आणि उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शंकर कीर्दत, तुषार पाटील, बाळासाहेब ढेकणे, ज्ञानेश्वर फरांदे, जगन्नाथ कीर्दत, राम हादगे, गंगाधर फडतरे, विनित पाटील, अमर इंदलकर, नवनाथ पवार उपस्थित होते.

..............................................................................................

सेवारस्त्यावर अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गाकडेला असणाऱ्या सेवारस्त्याकडे रस्ते विकास महामंडळाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची अतिक्रमणे धोकादायक ठरत आहेत. दिवसरात्र या सेवा रस्त्यांवरून होणाऱ्या वाहतुकीत अडथळा आणि अपघातांना सामोरे जावे लागत आहे.