शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

जिल्ह्यातील आठही जागा स्वाभिमानीने लढवाव्यात

By admin | Updated: September 7, 2014 23:23 IST

शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव

कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत असल्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळताना मर्यादा येत आहेत. वाट्याला येणाऱ्या मतदार संघामुळे निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे जिल्ह्यातील आठही जागा लढवाव्यात, असा ठराव संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.संघटनेच्या येथील कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील, शंकर शिंदे, धनंजय महामुलकर, संजय भगत, प्रल्हाद भुजबळ, दिलीप तुपे, जिवन शिर्के, तानाजी देशमुख, देवानंद पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महायुतीला चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संघटनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्या. त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी. कऱ्हाड दक्षिणेतुन पंजाबराव पाटील, कोरेगावमधून संजय भगत, शंकर शिंदे व फलटणमधून दिलीप तुपे यांनाच उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास वेगळा विचार करण्याचा निर्णय झाला. या ठरावाची एक प्रत खासदार राजू शेट्टी यांनाही पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)