शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लढ्याला अनेक वर्षांनी यश आले आहे. पश्चिम भागातील अतिट, मिरजे, ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लढ्याला अनेक वर्षांनी यश आले आहे. पश्चिम भागातील अतिट, मिरजे, झगलवाडी या तीन गावांमधील महिलांची डोक्यावर हंडा घेऊन होणारी पायपीट थांबणार आहे. दुर्गम व पावसाचे प्रमाण जास्त आहे. तरीही पाण्यापासून वंचित राहत असलेली पश्चिम भागातील अतिट, मिरजे, झगलवाडी या गावांनी अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे.

मिरजे, अतिट, झगलवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजना राबविण्याची शासनाकडे वारंवार मागणी करुनही तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अनुषंगाने या तीन गावांचा मूलभूत प्रश्न विचारात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी हा प्रश्न सोडविण्याचा चंग बांधत याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली.

आमदार मकरंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मिरजे, अतिट, झगलवाडी या तीन गावांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करुन पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नियोजन केले. त्या अनुषंगाने शासनाच्या जलजीवन योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करत या गावांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेकरिता पाठवले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शिरवळ जिल्हा परिषद गटातील मिरजे, अतिट, झगलवाडी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली.