शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

प्रत्येक क्षेत्रात सुरक्षिततेला प्राधान्य हवेच : नागनाथ स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

वडूज : ‘जीवन अमूल्य आहे, म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जीवन सुरक्षिततेला प्राधान्य घ्यायलाच हवे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक ...

वडूज : ‘जीवन अमूल्य आहे, म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जीवन सुरक्षिततेला प्राधान्य घ्यायलाच हवे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सातारा जिल्हा सचिव प्रा. नागनाथ स्वामी यांनी केले.

वडूज येथील राज्य परिवहन आगाराच्यावतीने आयोजित सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक कार्यशाळा अधीक्षक शुभम रणवरे होते.

प्रा. स्वामी म्हणाले, ‘रस्ते वाहतूक करताना बसमधील प्रवाशांइतकाच रस्त्यावरील पादचारीही महत्त्वाचा आहे, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. यासाठी चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी, आपणावर फार मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यावे.’

वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास लेखाकार भीमराव कांबळे, वाहतूक निरीक्षक पी. वी. सानप, अरुण जाधव, प्रवीण कचरे, विकास लावंड, नानासाहेब खाडे, चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.

२०वडूज

फोटो:

महाराष्ट्र राज्य परिवहन सुरक्षितता मोहिमेदरम्यान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. नागनाथ स्वामी. ( शेखर जाधव )