शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बोरगाव येथे ग्रामीण जागरूकता कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

सातारा : बोरगाव (ता. सातारा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता ...

सातारा : बोरगाव (ता. सातारा) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. ए. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिदूत चिराग कुलाळ यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन केले.

यावेळी चिराग याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची निगा, माती परीक्षण कसे करावे, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, बीज प्रक्रिया व उगवण क्षमता, तसेच शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मारुती ढाणे, विजय ढाणे, संदीप ढाणे, विनीत ढाणे, सूरज ढाणे, अजिंक्य साळुंखे, आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो आवश्यक आहे.