शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

टोलमाफीसाठी आरपीआयचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

सातारा : आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या ...

सातारा : आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी आंदोलनात टोल नाके बंद करा, अशा आक्रमक घोषणाही दिल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

आनेवाडी टोलनाका बंद करा, ही इच्छा सातारकरांची असली तरी याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने तेच निर्णय घेवू शकत आहेत. मात्र, या टोलनाक्यावरील अरेरावी, दमबाजी तसेच रस्त्याच्या दुरवस्थेने सातारकर त्रस्त झाले आहेत. सातारकरांना या टोलमधून वगळण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. या टोलनाक्याची मुदत संपूनही त्याला मुदतवाढ मिळाली जात आहे. मात्र, राजकीय वरदहस्ताने आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अरेरावी करत असते अन् सर्वसामान्यांला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांच्या मनात या टोलनाक्याबाबत असंतोष निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आक्रमक होत आनेवाडी येथे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, दि.८ रोजी प्रशासनाबरोबर चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.

फोटो नेम : ०९जावेद

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयने आंदोलन केले. (छाया : जावेद खान)