शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

टोलमाफीसाठी आरपीआयचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

सातारा : आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या ...

सातारा : आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यावर वाहनांना टोल द्यावा लागत आहे, तो तत्काळ बंद करण्यात यावा, या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी आंदोलनात टोल नाके बंद करा, अशा आक्रमक घोषणाही दिल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

आनेवाडी टोलनाका बंद करा, ही इच्छा सातारकरांची असली तरी याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने तेच निर्णय घेवू शकत आहेत. मात्र, या टोलनाक्यावरील अरेरावी, दमबाजी तसेच रस्त्याच्या दुरवस्थेने सातारकर त्रस्त झाले आहेत. सातारकरांना या टोलमधून वगळण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. या टोलनाक्याची मुदत संपूनही त्याला मुदतवाढ मिळाली जात आहे. मात्र, राजकीय वरदहस्ताने आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अरेरावी करत असते अन् सर्वसामान्यांला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांच्या मनात या टोलनाक्याबाबत असंतोष निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आक्रमक होत आनेवाडी येथे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, दि.८ रोजी प्रशासनाबरोबर चर्चा झाल्याने हे आंदोलन स्थगित करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.

फोटो नेम : ०९जावेद

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयने आंदोलन केले. (छाया : जावेद खान)