शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

रस्ते खचले; पुलांचे भरावही वाहिले

By admin | Updated: August 3, 2014 22:48 IST

वाहतुकीचा बट्ट्याबोळ : कऱ्हाड, जावळी, सातारा, खंडाळा तालुक्यांतील दळणवळण विस्कळीत

सातारा : यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेय की काय, अशी शंका असतानाच पावसाने आपला जोर वाढविला आणि बघता-बघता नदी, नाले, तलाव भरून वाहू लागले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटकाही बसत आहे. डोंगरकडे कोसळण्याची भीती असतानाच दरड कोसळून रस्ते बंद होतायत, घरांना तडे जाऊन लोकांवर बेघर होण्याची वेळ येत आहे. अशातच रेंगडी येथील रस्ता खचल्याने, शिरवळ, किडगाव येथील साकव पुलांचे भराव वाहून गेल्याने आणि संगमनगर धक्का पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. --साकव पुलाला खिंडार..---किडगाव पुलाची दोनच महिन्यात दुरवस्था ---संगमनगर धक्का पूल धोकादायक---दुरुस्तीला मिळतोय ‘धक्का’भूवैज्ञानिकांनी केली रेंगडी गावाची पाहणीरेंगडी : आपत्ती निवारणासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनापाटण : सतत चर्चेत राहिलेला कोयना नदीवरील संगमनगर धक्का पूल धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या पुलावरून नदीपलीकडील ३५ गावांतील नागरिक ये-जा करतात. कोयनेला आलेल्या पुलामुळे हा पूल सतत पाण्याखाली जातो. तरीही जीव धोक्यात घालून काहीजण या पुलावरून प्रवास करतात. त्यातच या पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षित लोखंडी खांब तुटल्यामुळे अडचणीत भर पडली आहे.नाव, वाघणे, कोडोली, चाफेर, मणेरी, लेंडोरी, कुसवडे, वेंढघर, तळीये, गोवारे आदी ३५ गावे कोयना नदी पुलापलीकडे आहेत. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर संगमनगर धक्का पूल सलग आठ ते पंधरा दिवस पाण्याखाली राहतो. एवढी गंभीर समस्या अनेक वर्षांपासून सुटलेली नाही. त्यामुळे पस्तीस गावांतील नागरिक नेमका कुणावर विश्वास ठेवायचा? मंत्री आमच्या काय कामाचे, असा सवाल करू लागली आहे.

नुकतेच उपमुख्यमंत्र्यांनी याच धक्का पुलावरून येऊन नवीन पुलाचे भूमिपूजन केले. तेव्हा या जुन्या पुलाचे संरक्षित खांब तुटलेले होते. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. नवीन पूल तयार होईपर्यंत धक्का पुलाचा वापर होणार आहे. त्यामुळे याची दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.कड्यांखालच्या गावकऱ्यांचे पुनर्वसनासाठी साकडे