शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

पावसात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

भटक्या कुत्र्यांची विद्यार्थ्यांत भीती सातारा : येथील मटण व मच्छी मार्केटलगत साचत असलेल्या कचऱ्याभोवती मोकाट कुत्र्यांचे टोळके थांबत आहे. ...

भटक्या कुत्र्यांची विद्यार्थ्यांत भीती

सातारा : येथील मटण व मच्छी मार्केटलगत साचत असलेल्या कचऱ्याभोवती मोकाट कुत्र्यांचे टोळके थांबत आहे. बंदोबस्त करण्याची गरज आहे. या ठिकाणी टाकलेल्या मांसामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व माणसांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

पदपथावर पुन्हा अतिक्रमणे वाढली

सातारा : येथील पदपथावरील अतिक्रमणे वाढू लागली आहेत. त्याचा पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने येथील बसस्थानक, राजवाडा परिसर, स्टेट बँक परिसरात असणारी अतिक्रमणे त्वरित हटविण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

ऐन गरजेच्या वेळी शेतमजुरांची टंचाई

सातारा : खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहे, तिथे पिके उगवून आली असली तरीदेखील तण काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मात्र, त्याला मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत आहे. जादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी स्वत: शेतात काम आहे.

रात्री तळीरामांचा उच्छाद

सातारा : भाजीमंडई, बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी तळीरामांचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री दारू पिऊन भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या तळीरामांना पकडून त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांसह प्रवाशांतून केली जात आहे.