शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

आधुनिक युगात कामाचे व्यवस्थित ब्रँडिंग महत्त्वाचे : महाळंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:36 IST

सातारा : ‘चांगल्या कामाची पोहोचपावती मिळवायची असेल तर आधुनिक युगात प्रत्येक कामाचे व्यवस्थित ब्रँडिंग करणे महत्त्वाचे ठरणार आहे,’ असे ...

सातारा : ‘चांगल्या कामाची पोहोचपावती मिळवायची असेल तर आधुनिक युगात प्रत्येक कामाचे व्यवस्थित ब्रँडिंग करणे महत्त्वाचे ठरणार आहे,’ असे मत निवेदिका स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.

सातारा येथील करंजेमधील शिक्षण प्रसारक संस्थेच्या हॉलमध्ये मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाळंक बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, स्कूल कमिटीच्या अध्यक्ष वत्सला डुबल, मुख्याध्यापक रवींद्र फडतरे, पर्यवेक्षक अमरसिंग वसावे आदी उपस्थित होते.

स्वाती महाळंक यांनी शैक्षणिक संस्थांनी आपली गुणवत्ता वाढविणे व आर्थिक स्त्रोत मिळविण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे ठरणार आहे, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर महाळंक यांनी प्रमाण भाषा, बोली व पुस्तकी भाषा याचे सुंदर वर्गीकरण करून स्पष्टीकरणही दिले. तसेच विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि भाषण कला विकसित करण्यासाठी विविध पैलूंची व व्यवसायातील संधीचीही माहिती दिली.

या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

......................................................