शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

नागठाणे : ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे,’ असे उद्गार ...

नागठाणे : ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे,’ असे उद्गार सातारा येथील शिवाजी काॅलेजमधील इतिहास विभागाचे माजी प्रा. मनोहर निकम यांनी काढले.

आर्ट्स अँड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयात इतिहास विभाग व क्रांतिसिंह अभ्यास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांच्याबरोबर केलेल्या लिंकेजेस अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ल्यांचे जतन व संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

निकम म्हणाले, ‘कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार वास्तूंचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण, वास्तूंची दुरुस्ती, किल्ल्याचे व वास्तूंचे संवर्धन केले पाहिजे. तसेच किल्ल्यांचे जतन व संवर्धन करीत असताना योग्य वृक्षलागवड, मार्ग व्यवस्था, वास्तूंचे दिशादर्शक फलक व नकाशा आदी बाबींचे नियोजन करणे आवश्यक आहे.’

प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘स्वराज्य उभारणीमध्ये गड-किल्ल्यांचे योगदान मोलाचे असून, किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीही जबाबदारी तेवढीच आहे. तसेच किल्ले हा राज्याचा आत्मा असून, शास्रशुद्ध पद्धतीने किल्ल्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.’

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. अजितकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. निकिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. जे. राठोड यांनी आभार मानले.