शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

ग्रामीण भागात टपाल सेवा विस्कळीत

By admin | Updated: March 15, 2015 00:14 IST

डाकसेवक संपाचा बोर्डाच्या निकालावरही परिणाम

सातारा : ‘अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने देशभर पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील ग्रामीण सेवकांनीही संपूर्णपणे बंद पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प झाली असून, संप लवकर मिटला नाही तर या संपाचा दहावी-बारावी बोर्डाच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो,’ असे संघटनेचे राजकुमार चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण डाक सेवकांचा खात्यात समावेश करावा व त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सवलती मिळाव्यात, डाक खात्याचे महामंडळ करू नये, ग्रामीण सेवकांचे नियम व वेतन रचना निश्चित करण्यासाठी न्यायाधीशांची समिती नेमावी, आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. या संपात जवळपास ६०० ग्रामीण कार्यालय बंद आहेत तर ९५0 हून अधिक ग्रामीण सेवक या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण डाक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू आहे. उत्तरपत्रिका पोस्टात आल्या आहेत; पण त्या तपासणीसाठी जाण्यासाठी ग्रामीण सेवकांची आवश्यकता असते. जर या उत्तरपत्रिका वेळेवर तपासणीसाठी पोहोचल्या नाहीत तर बोर्डाचा निकाल वेळेवर लागणार नाही, त्यामुळे या संपाविषयी शासनाने तोडगा काढण्याची मागणीही संघटनेने केली. (प्रतिनिधी)