शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भीमनगर स्मशानभूमीत ५० वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड काळात प्राणवायूची गरज अधोरेखित झाली आहे. पर्यावरणात प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळविण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड काळात प्राणवायूची गरज अधोरेखित झाली आहे. पर्यावरणात प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळविण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कोरेगाव तालुक्यातील भीमनगर गावच्या स्मशानभूमीत तब्बल ५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्पाच्या अंतर्गत ५ जून ते २० जून पर्यंत लक्षावधी वृक्षांची लागवड करून वृक्षरोपण पंधरवडा साजरा करण्याची संकल्पना आणि आदेश बाटीर्चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिले आहेत. प्राणवायू विना प्राण जाण्याच्या संकटाला आज जग सामोरं जात असताना प्राणवायू विना कोणाचाही प्राण जाऊ नये या उदात्त हेतूने संपूर्ण महाराष्ट्रातील साडेतीनशे समतादूत यांच्या माध्यमातून लाखो वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा वसा आणि वारसा जपण्याच्या हेतूने समाज हिताचा हा उपक्रम राबवत आहे.

कोरेगाव तालुक्यामधील भीमनगर या गावी सरपंच सुरेश कांबळे, आरपीआय गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव चंद्रकांत कांबळे, रफीक इनामदार, दीपक कदम, नितीन रोकडे, गुणाजी कांबळे, अमोल ससाने, अशोक कदम, जनार्दन कांबळे, मयूर ससाने, सुरेश कांबळे, स्वप्निल कांबळे व समतादूत विशाल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमनगर येथील स्मशानभूमीमध्ये ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने झाले. समतादूत विशाल कांबळे यांनी सातारा जिल्ह्यातून जास्तीत-जास्त हजारोंच्या संख्येने वृक्षारोपण करून बार्टीने सोपवलेल्या या आनंददायी कामाचा आनंद घेऊन लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचा मानस व्यक्त केला. या सर्व प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांचे सहकार्य लाभले.

..................