शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

...अन्यथा एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन

By admin | Updated: September 24, 2015 00:07 IST

‘बळीराजा संघटनेचा’ इशारा : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कऱ्हाड : जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही राज्य सरकारने अद्याप सातारा जिल्हा दुष्काळ जाहीर केलेला नाही. तो सरकारने त्वरित जाहीर करावा, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिल ताबडतोब देण्याचे आदेश द्यावेत. या मागण्यांचा शासनाने विचार न केल्यास येत्या २ आॅक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीदिनी कोल्हापूर नाका येथे ‘एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन’ करू, असा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम थोरात, विश्वासराव जाधव, चंद्रकांत यादव, उत्तम साळुंखे उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल, पीककर्ज व्याजासह माफ करावे, वाया गेलेल्या पिकांचा तत्काळ पंचनामा करून एकरी पन्नास हजार रूपये शेतकऱ्यांना द्यावेत, ऊस आंदोलनातील शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे शासनाने मागे घेण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र, त्याचे अद्यापही शासनाने पालन केलेले नाही, असे पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)