शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मोदींचा चहा माण-खटावमध्ये पाजा

By admin | Updated: October 12, 2014 00:43 IST

माण-खटाव : शेखर गोरेंसाठी उमा भारतींनी केले आवाहन

म्हसवड : ‘नरेंद्र मोदींना चायवाला म्हणून ओळखले जाते. चहाचा अन कपबशीचा तसा जवळचा संबंध आहे. म्हणूनच शेखर गोरेंनी माण-खटाव तालुक्यातील जनतेला चहा पाजावा, ’ असे आवाहन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी केले.माणचे ‘रासप’चे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार शेखर गोरे, माजी आ. दिलीप येळगावकर, दिलीप तुपे, किशोर सोनावणे, धीरज दवे, बाळासाहेब खाडे, विजय साखरे, युवराज बनगर, मामूशेठ वीरकर, बबनशेठ वीरकर, उज्ज्वला हाके, सुरेखा पखाले, सोनल गोरे, विलासराव माने, अण्णासाहेब कोळी, नानासो पुजारी, अनिल भोसले उपस्थित होते.यावेळी शेखर गोरे म्हणाले, ‘माणच्या लोकप्रतिनिधींनी गत विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने गत पाच वर्षांत त्यामधील एकही काम पूर्ण न केल्यामुळे सख्ख्या भावाच्या विरोधात मी निवडणुकीत उभा आहे. पाणी आणले नाही तर राजीनामा देणार, अशा वल्गना केल्या. परंतु पाणी ही आणले नाही अन् राजीनामाही दिला नाही. पाणी आणल्याचे नुसते नाटक सुरू आहे. पाणी आणले, पाणी पूजनावेळी नारळ सोडले ते सध्या खालीपर्यंत गेला नाही. तालुक्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे. काहीजणांकडून महिला व विद्यार्थिनींना त्रास दिला जात आहे, यांचा बंदोबस्त केला जाईल. माझ्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागाल, तर पळताभुई करून ठेवीन.’ (प्रतिनिधी)