शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पथदिवे सुरु करण्यासाठी मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गावोगावचे पथदिवे बंद आहेत. यासंदर्भात सरपंच परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ...

कोपर्डे हवेली : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गावोगावचे पथदिवे बंद आहेत. यासंदर्भात सरपंच परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे मंत्री यांची भेट घेऊन पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली.

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र सरकारने ग्रामपंचायतींना निधी दिलेला आहे. यातील बहुतांशी निधी विकासकामे आणि कोरोनावर खर्च झाला आहे. या निधीतून आराखड्यातील मुलभूत आणि पायाभूत असलेली कामे करणे गरजेचे आहे. पथदिव्यांचे बिल पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने भरावे, असे आदेश राज्य सरकारने काढलेले आहेत. हा आदेश ग्रामपंचायतींच्या हक्कावर घाला घालणारा आहे. पथदिव्यांच्या बिलाबाबत योग्य तो निर्णय घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच परिषदेने केेली आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री नितीन राऊत, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सरपंच परिषदेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पुणे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाल, कार्याध्यक्ष शंकरराव खापे, मार्गदर्शक कोहिनूर सय्यद, सुजित हंगरेकर, के. पी. पाटील, आदी उपस्थित होते.