शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

गिरणी कामगारप्रश्नी शासनाला जाग आणणे गरजेचे

By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST

बजरंग चव्हाण : मल्हारपेठ येथे गिरणी कामगार संघर्ष समितीच्या बैठकीत आंदोलनाला दिली दिशा

मल्हारपेठ : ‘गिरणी कामगारांना घरे देण्याचा कायदा आघाडी सरकारने बनविलला होता. तो कायदा अंमलात आणून फडणवीस सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. सरकारला जाग येण्यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.मल्हारपेठ येथील कोयना कृषक सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गिरणी कामगार संघर्ष समितीचे राजन दळवी व सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे हेमंत गोसावी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्चचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी आपल्याला उग्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आघाडी सरकारने १ लाख ४८ हजार कामगारांना घरे देण्याबाबत कायदा केला. मात्र, नवीन महाआघाडी आल्यापासून परदेश वाऱ्या करीत आहेत. ते गिरणी कामगारांच्या घराकडे लक्ष देत नाहीत.’राजन दळवी म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना घरे देण्याची मागणी मान्य केली. त्यांनी एम.एम.आर.डी. ची सतरा हजार घरे तयार असून, त्यांची लॉटरी काढावी व सोळा मिल मालकांनी शासनाला दिलेल्या जागेत ‘म्हाडा’च्या वतीने घरे बांधण्यासाठी आपल्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चासाठी सर्व विरोधी पक्ष आपल्यासोबत असून, सर्व गिरणी कामगार व वारसांच्या कुटुंबीयांनी शासनाला जागे करण्यासाठी सहभागी होऊन शासनाची कानउघडणीकरावी.तानाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले. महादेव जगताप यांनी स्वागत केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)