शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लग्नसोहळ्यासाठी मंगल कार्यालय मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:38 IST

फलटण : कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांना आपल्या मुला-मुलींचा लग्नसोहळासुद्धा करता येत नाही. अशा लोकांना ...

फलटण : कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांना आपल्या मुला-मुलींचा लग्नसोहळासुद्धा करता येत नाही. अशा लोकांना आधार देण्यासाठी येथील ज्येष्ठ नेते आणि सद्गुरू उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी आपले मंगल कार्यालय लग्नासाठी मोफत देण्याची घोषणा केली आहे.

कोविडमध्ये सध्या अनेक लोक आर्थिक अडचणीत आहेत. शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीय समाज खूपच अडचणीत आला असून, अनेकांची दोन वेळच्या जेवणाचीदेखील व्थवस्था होत नाही. तसेच गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक मुलांचे लग्न झाले नाही. लग्नाचा खर्चही आता अनेकांना झेपणारा नसल्यामुळे त्या लोकांना मदत म्हणून मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा दिलीपसिंह भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.