शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शेतबांध वाहून शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

मसूर : मसूर परिसरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतांना तळ्यांचे स्वरुप आले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतबांध वाहून गेल्याने ...

मसूर : मसूर परिसरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतांना तळ्यांचे स्वरुप आले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतबांध वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

परिसरात पडत असलेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी झाली आहे. ज्या शेतात टोकणी झाली आहे, यासाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी आहे. परंतु याच पावसाने शेतामध्ये तळी साचल्याने त्याठिकाणचे बियाणे उगवेल का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेताच्या कडेची ताल फुटल्याने शेती वाहून जाण्याचेही प्रकार घडले आहेत. या पावसाचा जोर इतका होता की, किमान चार ते पाच दिवस तरी पेरणी राहिलेल्या शेतात पेरणी करता येणार नाही. त्यामुळे पावसाने आता उघडीप द्यावी, असाही धावा शेतकरी करताना दिसत आहेत.

फोटो

सततच्या पडणाऱ्या पावसाने बेलवाडी येथील शेतात पाणी साचून तळे झाले आहे.