शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बालसुधारगृहावरील पत्रे वार्‍याने उडाले

By admin | Updated: May 21, 2014 17:36 IST

वडूज परिसराला फटका : वादळी वार्‍याने वटवृक्ष कोसळला, वाहतूक ठप्प, घरावरील पत्रेही उडाले

 वडूज : वादळी पावसाने पेडगाव रस्त्यावरील फिनिक्स बालसुधारगृहाच्या इमारतीवरील सर्व पत्रे उडून गेले. उन्हाळ्याची सुटी असल्याने बालसुधारगृहात विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी वार्‍याने लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या वादळी पावसात तहसील कार्यालयात सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू असणार्‍या इमारतीवर वीज पडल्यासारखा जोरदार आवाज होऊन संकणक व इतर विद्युत साहित्य जळून खाक झाले तर जोरदार वार्‍याने पेडगाव रस्त्यावरील फिनिक्स आॅर्गनायझेशनच्या बालसुधारगृहाच्या इमारतीवरील सर्व पत्रे उचकटून पडले आहेत. वारा व पावसामुळे कार्यालयातील आठ संगणक, सहा पंखे, कपाट व इतर फर्निचरची हानी होऊन सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय मुलांच्या आहारासाठी साठविलेले २० क्विंटल गहू, ४ क्विंटल तांदूळही खराब झाला आहे. याशिवाय रानमाळ्यातील लक्ष्मण बोराटे यांच्या कलमी आंब्याचे नुकसान झाले आहे. तलाठी अभय शिंदे यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, वार्‍यामुळे वीजवितरण कंपनीचे २० ते २५ खांब पडल्यामुळे अनेक तास वीज गायब झाली. याशिवाय भुरकवडी-वडूज रस्त्यावरही जुनाट वृक्ष उन्मळून पडला आहे. (प्रतिनिधी)