शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:46 IST

कराड : पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारितेमध्ये निर्भीड आणि वास्तववादी लेखणीत समाज घडविण्याची ताकद असते त्यामुळे पत्रकारांनी ...

कराड : पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारितेमध्ये निर्भीड आणि वास्तववादी लेखणीत समाज घडविण्याची ताकद असते त्यामुळे पत्रकारांनी समाजहिताचे भान ठेऊन सकारात्मक पत्रकारिता करावी, असे आवाहन कराड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले.

आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान, पाडळी (केसे) यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 'तिरंगा रक्षक समाजगौरव पुरस्कार' वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, जेष्ठ पत्रकार, प्रा. अशोक चव्हाण, पत्रकार विद्याधर गायकवाड, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, रुपाली जाधव, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बी. आर. पाटील म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना ज्यांच्यावर कौतुकाची थाप पडते याचा अर्थ त्यांचे कौतुक तर होतेच पण त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा मात्र वाढतात. अर्थातच सत्काराने सत्कारमूर्तींची जबाबदारी मात्र वाढते.

यावेळी सुनील परीट, दशरथ पवार, चंद्रकांत पवार, विद्याधर गायकवाड, विकास म्हस्के, वसीम सय्यद, विजय पाटील, जुबेदा मुजावर, प्रशांत गाडे, आदर्शमाता प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, ज्योश्ना मोहिते, अनिल बडेकर, पाडळी (केसे) ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर आदींची उपस्थिती होती.