शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानयात्री’ गौरवग्रंथ सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. अधिकराव कणसे यांच्या सेवागौरव व ज्ञानयात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात ...

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. अधिकराव कणसे यांच्या सेवागौरव व ज्ञानयात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात प्रा. अधिकराव कणसे व त्यांच्या पत्नी सुरेखा कणसे यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ अध्यक्षस्थानी होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, माजी प्राचार्य सुहास साळुंखे, डॉ. अशोक करांडे, अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, बाळासाहेब पाटील, प्राचार्य आर. के. भोसले, एल. जी. जाधव, डॉ. विजय माने, डॉ. अरुण गाडे, जे. ए. मेत्रे, डॉ. सुभाष शेळके, डॉ. महेश गायकवाड, डॉ. आर. जी. पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा ज्ञानमंत्र प्रा. अधिकराव कणसे यांनी घेऊन अनेक पिढ्या सुसंस्कृत केल्या. आपल्या सेवाकाळात त्यांनी गुणवत्तेची आणि मानवतेची मुद्रा उमटवली. मानवी जीवनात गुणवत्ता सिध्द करण्यासाठी प्रोत्साहनाची आणि संधीची गरज असते. संधीचे जे सोने करतात, ते लायक ठरतात.

यावेळी उपप्राचार्य मोहन पाटील, प्रा. पी. डी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, शरद चव्हाण, प्राचार्य बी. बी. सावंत, बाळासाहेब पाटील, ए. एम. गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य सतिश घाटगे यांनी स्वागत केले. प्रा. सुरेश यादव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.

फोटो : १०केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रा. अधिकराव कणसे यांच्या ज्ञानयात्री पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्याहस्ते करण्यात आले.