शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘ज्ञानयात्री’ गौरवग्रंथ सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. अधिकराव कणसे यांच्या सेवागौरव व ज्ञानयात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात ...

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. अधिकराव कणसे यांच्या सेवागौरव व ज्ञानयात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात प्रा. अधिकराव कणसे व त्यांच्या पत्नी सुरेखा कणसे यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ अध्यक्षस्थानी होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, माजी प्राचार्य सुहास साळुंखे, डॉ. अशोक करांडे, अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, बाळासाहेब पाटील, प्राचार्य आर. के. भोसले, एल. जी. जाधव, डॉ. विजय माने, डॉ. अरुण गाडे, जे. ए. मेत्रे, डॉ. सुभाष शेळके, डॉ. महेश गायकवाड, डॉ. आर. जी. पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा ज्ञानमंत्र प्रा. अधिकराव कणसे यांनी घेऊन अनेक पिढ्या सुसंस्कृत केल्या. आपल्या सेवाकाळात त्यांनी गुणवत्तेची आणि मानवतेची मुद्रा उमटवली. मानवी जीवनात गुणवत्ता सिध्द करण्यासाठी प्रोत्साहनाची आणि संधीची गरज असते. संधीचे जे सोने करतात, ते लायक ठरतात.

यावेळी उपप्राचार्य मोहन पाटील, प्रा. पी. डी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, शरद चव्हाण, प्राचार्य बी. बी. सावंत, बाळासाहेब पाटील, ए. एम. गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य सतिश घाटगे यांनी स्वागत केले. प्रा. सुरेश यादव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.

फोटो : १०केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रा. अधिकराव कणसे यांच्या ज्ञानयात्री पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्याहस्ते करण्यात आले.