शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

साहित्य निर्मितीसाठी महिला, कष्टकऱ्यांना प्रेरित करणार

By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST

निर्मला पाटील : ढवळीत तुकोबाराय साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : साहित्य निर्मिती करण्यासाठी कष्टकरी, महिला व शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी परिषद प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी केले. ढवळी (ता. वाळवा) येथे तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्ह्यातील पहिल्या ग्राम शाखेचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होत्या. प्रदेश सचिव नितीन सावंत आदी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाल्या की, समाजपरिवर्तनाचा मुख्य हेतू समोर ठेवून साहित्याच्या माध्यमातून विचारक्रांती, समाजक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न साहित्य परिषदेतून करण्यात येत आहे. यासाठी गावा-गावात परिषदेच्या शाखा पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी आयोजित साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. टाळ, मृदंगासह अभंग गायनाने ही दिंडी गावातील प्रमुख रस्त्यावरून अंबामातेच्या मंदिराजवळ नेण्यात आली. गावाच्या इतिहासाच्या फलकाचे उद्घाटन प्रा. राजेंद्र यादव यांच्याहस्ते करण्यात आले.संमेलनाची सुरुवात लोकगीतांनी करण्यात आली. ग्रामस्थांनी गवळण, भारुड, ओव्यांचे सादरीकरण केले. नितीन सावंत यांनी ‘संतांचे समाजकार्य, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार’ या विषयावर प्रवचन दिले. दत्तात्रय भोसले यांनी, विठोबाचा वारकरी व तुकोबाचा शेतकरी कसा असला पाहिजे याबाबत विचार मांडले. आभार तंटामुक्तीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामशाखेच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील, शीतल पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, माजी सरपंच शरद पाटील, एम. एस. पाटील, उमेश शेवाळे, अमर पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ढवळी (ता. वाळवा) येथे साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. निर्मला पाटील, प्रा. राजेंद्र यादव, नितीन सावंत, दत्तात्रय भोसले, उमेश शेवाळे, शरद पाटील आदी उपस्थित होते.