शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

महामार्गावरील पथदिवे दुरुस्ती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

वेळे : आशियाई महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील प्रत्येक गावच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाय म्हणून पथदिवे लावले. ...

वेळे :

आशियाई महामार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील प्रत्येक गावच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाय म्हणून पथदिवे लावले. त्यामुळे महामार्गावरील गावे उजळून निघाली आणि अपघातांचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत झाली. परंतु या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने पुन्हा अपघात संख्या वाढणार यात शंकाच नाही.

आनेवाडी टोलनाका ते वेळे गावापर्यंत महामार्गावर असलेल्या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती झालेली दिसत नाही. त्यामुळे सुरूवातीला उजळून निघालेला महामार्ग सध्या अंधारातच असल्याचे दिसून येत आहे. याच अंतरात अखेर अनेक भीषण अपघात झालेले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे रस्ता ओलांडताना झालेले आहेत. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना पथदिवे चालू असल्यामुळे त्रास जाणवत नव्हता. मात्र, आता काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्या कारणाने रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढतच आहे.

त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे विशेष लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे त्वरित चालू करावेत व या पथदिव्यांची देखभाल वेळच्या वेळी नियमितपणे करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करावी, अशी मागणी अनेक गावांच्या ग्रामस्थांमधून होत आहे.

फोटो : वेळे येथील महामार्गावर असलेले बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत आहेत.