शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

सांडवे झाले गायब.. ..पाणी गेले वाहून !

By admin | Updated: August 31, 2015 23:39 IST

फलटण तालुका : लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आदर्की : फलटण तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी असल्याने १९७२ मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव झाले. त्यांचा फायदा शेतकरी वर्गांना झाला; परंतु लघु पाटबंधारे विभगाचे दुर्लक्ष केल्याने सांडव्याच्या भिंती जीर्ण होऊन पाणीसाठा होत नसल्याने सांडवे बांधण्याची गरज आहे.फलटण पश्चिम भाग दुष्काळी आहे. परंतु डोंगररांगा असल्याने पाणी अडविण्यास वाव असल्याने १९७२ मध्ये लोकांना हाताला काम मिळावे व पाणी अडवून जमिनीत मुरावे, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर चिमणराव कदम यांनी अधिकारी-ग्रामस्थांना बरोबर घेऊन प्रत्येक गावात साईट उपलब्ध करून देऊन प्रत्येक ओढ्यावर दोन-चार पाझर तलाव मंजूर करून एका गावात चारपाच पाझर तलावांची निर्मिती झाल्याने लोकांना दुष्काळात काम मिळाले आणि पावसाळ्यात पाझर तलावात पाणीसाठा झाल्याने विहिरींच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. तो पाणीसाठा स्थिर राहावं म्हणून पाझर तलावास सांडवा म्हणून सिमेंट भिंती बांधल्यामुळे पाणीसाठा टिकून राहत होता; परंतु काही ठिकाणी भिंती जीर्ण झाल्या तर काही वाहून गेल्या आहेत. काही शेतकरी वर्गात जमिनी पाण्याखाली जातात म्हणून फोडल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठा होत नाही. संबंधित विभागाने पाझर तलावांच्या सांडव्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)