शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी इमारतीचा पाया पावसामुळे खचला!

By admin | Updated: June 25, 2015 21:30 IST

टोणपेवाडीत धोका : व्हरांड्यात बसून चिमुरडी घेताहेत शिक्षण

कुडाळ : जावळी तालुक्यात संततधार पाऊस सुरूच असून, या पावसामुळे टोणपेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीची भिंत खचली आहे. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी अंगणवाडी प्रकल्पाधिकारी, महसूल विभागाचा एकही कर्मचारी अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हरांड्यातच बसवून शिक्षण द्यावे लागत आहे. जावळी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक झाडे रस्त्यात पडले असून, मुसळधार पावसामुळे अनेक घरे पडले आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.जावळी तालुक्यातील टोणपेवाडी या गावातील अंगणवाडी इमारतीजवळ असलेल्या दगडीताल ढासळल्याने इमारतीची भिंत खचली आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर इमारत कधीही ढासळू शकते, असा धोका निर्माण झाला आहे.इमारतीलगत असलेल्या घरांनाही शेतातील दगडीताल वाहून गेल्याने धोका अधिक वाढला आहे. याची तालुका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्यांने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यामुळे लहान मुलांबरोबरच पालकांमध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे काहीजण मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)