शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

कोरेगाव : विषमुक्त शेती ही काळाची गरज असून, रोगराईपासून अंतर राखायचे असल्यास शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन ...

कोरेगाव : विषमुक्त शेती ही काळाची गरज असून, रोगराईपासून अंतर राखायचे असल्यास शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.

कृषी विभागातर्फे सातारा रोड येथे झालेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, सरपंच किशोर फाळके-पाटील, उपसरपंच प्रताप पवार यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी शिंदे बोलत होते.

यावेळी आदर्श शेतकरी व शेतकरी बचत गटाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी सहाय्यक गौरी डेरे-बर्गे यांनी स्वागत केले. मंडल कृषी अधिकारी प्रीतेश माळी यांनी प्रास्ताविक केले तर कृषी सहाय्यक अंजली फडतरे यांनी आभार मानले.