शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

चाऱ्याची आणीबाणी...

By admin | Updated: March 13, 2016 00:58 IST

काही दिवस पुरेल एवढाच चारा : साडेसात लाख जनावरे; पाण्याची गरज अडीच कोटी लिटरची

सागर गुजर - सातारा पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्याकडील पशुधन वाचविण्याची धावपळ शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत. पाणी घटत चालल्याने दिवसेंदिवस जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उभा राहिला आहे. जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत काही दिवस पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे प्रशासनाकडील आकडेवारीवरून समोर येते. हा चारा पुरवून वापरण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही गरज वाढली आहे. विहिरींची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली असून, बोअरवेलचे पाणीही जागोजागी आटले आहे. मे महिन्यापर्यंत चारा पुरु शकतो; परंतु त्यानंतरही पावसाने आणखी ओढ दिल्यास भीषण पाणी व चारा टंचाई होऊ शकते. जिल्ह्यामध्ये ७ लाख ३० हजार १०६ जनावरांना रोज ९९ लाख ४७ हजार ३२ किलो इतका ओला चारा लागत आहे. तसेच ३९ लाख ७८ हजार ८१३ किलो इतका सुका चारा लागत आहे. प्रशासनाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात चारा उपलब्ध असल्याचे दिसत असले तरी आकडेवारीवरून हे ठोकताळे काढणे धाडसाचे ठरणार आहे.