शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री कोयना पर्यटन संघर्ष समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र ...

बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र येत सह्याद्री कोयना संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून विभागातील महत्त्वाचा प्रश्न असलेला कास-माचूतर रस्ता (राजमार्ग) खुला करण्याबरोबरच सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू ठेवणे व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

सह्याद्रीनगर येथे कोरोना नियमांचे पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत समिती स्थापन करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. या वेळी बामणोलीचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, अंधारीचे उपसरपंच रवींद्र शेलार, कास संयुक्त व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विष्णू किर्दत,

घाटाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू काळे, दत्ता किर्दत, संतोष मालुसरे, दत्ता शिंदे, तुकाराम शिंदे, आपटीचे सरपंच बाबूराव शिंदे, गणेश गोरे, चंद्रकांत शिंदे, फळणीचे संतोष साळुंखे, लक्ष्मण शिंदे, गणपत ढेबे, पांडुरंग शिंदे, संदीप पाटणे यांच्यासह दोन्ही भागातील लोक उपस्थित होते.

रवींद्र शेलार म्हणाले, ‘कास पठार ते सह्याद्रीनगर हा राजमार्ग तीन वर्षांपासून बंद केला आहे. नेमका कोणत्या कारणास्तव हा रस्ता बंद केला हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. हा मार्ग खुला झाल्यास संपूर्ण जावली तालुक्याचा पर्यटन विकास होऊन लोकांना रोजगार उपलब्ध होईल.’

राजेंद्र संकपाळ यांनी सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू करून डांबरीकरण करण्यात यावे. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

कास समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी कास गाव संघर्ष समितीला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

सभेचे प्रास्ताविक तुकाराम शिंदे यांनी केले. आभार संतोष मालुसरे यांनी मानले.

फोटो आहे...

....................................................................................................................