शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

राजधानी टॉवरमधील अतिक्रमण हटवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

फलटण : फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवरमध्ये झालेले अवैध बांधकाम तातडीने पाडण्यात यावे, तसे न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून ज्यांची ...

फलटण : फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवरमध्ये झालेले अवैध बांधकाम तातडीने पाडण्यात यावे, तसे न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून ज्यांची दुकाने नगरपालिकेने पाडली ती त्याचठिकाणी पुन्हा बांधतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेची असेल, असा इशारा विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण पालिकेने गेल्यावर्षी अतिक्रमणाच्या नावाखाली व्यापारी व छोट्या दुकानदारांची दुकाने कोणतीही नोटीस न देता उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणले. तीच नगरपालिका स्वतःच्या शासकीय जागेत झालेले अतिक्रमण जर अधिकृत करून देत असेल तर फलटणमधील गरीब दुकानदारांची दुकाने अधिकृत करून द्यावीत.

राजधानी टॉवरमधील दुकानांना पूर्ववत करण्याच्या अटीवर परवानगी देत असाल तर गोरगरीब जनतेलाही त्यांची दुकाने पुन्हा पूर्ववत करून देतील, याच अटीवर फलटण शहरातील व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात यावी. अन्यथा राजधानी टॉवरमधील झालेले बांधकाम पाडण्यात यावे. तसे न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून ज्यांची दुकाने नगरपालिकेने पडली ती त्याच ठिकाणी पुन्हा बांधतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल, याची मुख्यधिकारी यांनी नोंद घ्यावी, असा इशारा समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.