शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावण्याचे नाटक नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

आदर्की : नेत्यांचे वाढदिवस अन् पावसाळ्यात वृक्षारोपण करायचे छायाचित्रे काढणे, ते समाजमाध्यमातून पसरवले जातात. पण त्यानंतर संगोपन करायचे विसरून ...

आदर्की : नेत्यांचे वाढदिवस अन् पावसाळ्यात वृक्षारोपण करायचे छायाचित्रे काढणे, ते समाजमाध्यमातून पसरवले जातात. पण त्यानंतर संगोपन करायचे विसरून संबंधित रोपे पाण्यावाचून वाळून जातात. त्यामुळे केवळ झाडे लावण्याची नाटकं बंद करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास होऊन वातावरणात बदल व पर्जन्यमान घटले आहे. प्रत्येक पाच, दहा वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शासनाचा वन विभाग, सामाजिक वनीकरणाच्या हजारो हेक्टरवर दरवर्षी जंगली वृक्षाची लागवड केली जाते. परंतु पर्जन्यमान कमी झाल्याने रोपे जागेवरच वाळून जाऊ लागल्याने शासनाने वनविभागातील वृक्षारोपणाला पाणी देण्यासाठी खर्च करण्यात मुभा दिली. पाच वर्षांपूर्वी शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट दिले, पण बहुतांशी ग्रामपंचायतींनी कागदोपत्री वृक्षलागवड केल्याने वृक्षगणना केल्यास सत्य बाहेर येईल.