शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावण्याचे नाटक नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

आदर्की : नेत्यांचे वाढदिवस अन् पावसाळ्यात वृक्षारोपण करायचे छायाचित्रे काढणे, ते समाजमाध्यमातून पसरवले जातात. पण त्यानंतर संगोपन करायचे विसरून ...

आदर्की : नेत्यांचे वाढदिवस अन् पावसाळ्यात वृक्षारोपण करायचे छायाचित्रे काढणे, ते समाजमाध्यमातून पसरवले जातात. पण त्यानंतर संगोपन करायचे विसरून संबंधित रोपे पाण्यावाचून वाळून जातात. त्यामुळे केवळ झाडे लावण्याची नाटकं बंद करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास होऊन वातावरणात बदल व पर्जन्यमान घटले आहे. प्रत्येक पाच, दहा वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शासनाचा वन विभाग, सामाजिक वनीकरणाच्या हजारो हेक्टरवर दरवर्षी जंगली वृक्षाची लागवड केली जाते. परंतु पर्जन्यमान कमी झाल्याने रोपे जागेवरच वाळून जाऊ लागल्याने शासनाने वनविभागातील वृक्षारोपणाला पाणी देण्यासाठी खर्च करण्यात मुभा दिली. पाच वर्षांपूर्वी शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट दिले, पण बहुतांशी ग्रामपंचायतींनी कागदोपत्री वृक्षलागवड केल्याने वृक्षगणना केल्यास सत्य बाहेर येईल.