शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

ठोसेघेर पठारावर ‘बत्ती गुल’..!

By admin | Updated: August 24, 2014 22:35 IST

गावे अंधारात : अनेक संकटांचा करावा लागतोय सामना

परळी : सातारा तालुक्यातील परळी वीजवितरण कार्यालयाच्या कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे ठोसेघर, परळी भागातील जनता वैतागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ठोसेघर पठारावरील अनेक गावांमधील वीज गायब झाली आहे. त्यामुळे येथील जनता अंधारात असून, अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागत आहे. ठोसेघर पठारावरील बोपोशी, खालची-वरची पवारवाडी, मोरेवाडी, पवनगाव, ठोसेघर आदी गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून वारंवार वीज गायब होत आहे. अनेकवेळा वीज येत नाहीच. त्यामुळे येथील जनता अंधारात आहे. त्यामुळे अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्याचबरोबर या परिसरातील अनेक ठिकाणचे विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहेत. काही ठिकाणीतर भरवस्तीत वीजतारा लोंबकळत आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार भेटूनही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ग्रामपंचायतींच्या ठरावांनाही केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यामुळे येथील जनतेच्या मनात वीज कंपनीबद्दल रोष निर्माण झालेला आहे. (वार्ताहर)