शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

धनगर समाजाची भटकंती थांबेल

By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST

जयकुमार गोरे : म्हसवड येथे समाज बांधवांच्या बैठकीत विश्वास

म्हसवड : ‘धनगर समाजाने माझ्या राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. मला घडविण्यात समाजाचा मोठा वाटा आहे. आरक्षण लढ्यात मी आपल्या पाठीशी ठामपणे राहिलो. उरमोडीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवून जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणून आगामी पाच वर्षांत धनगर समाज बांधवांना उपजीविकेसाठी भटकंती करावी लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणार आहे,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.म्हसवड येथे धनगर समाज बांधवांच्या खटाव-माण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, ‘अनेकांनी धनगर समाजाचा स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, याची खंत वाटते. मी राजकारणात आलो तेव्हा आपण मला ताकद दिली. तुमच्याशिवाय जयकुमार घडलाच नसता. या जोरावरच माणमध्ये जलक्रांती घडवू शकलो. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ मिळाली. ’यावेळी अर्जून काळे, दादासाहेब काळे, नगरसेवक शंकरशेठ वीरकर, नबाजी वीरकर, डॉ. वसंतराव मासाळ, सदाशिव गोरड, शामराव कोळेकर, शिवराम घुटुगडे, चंद्रकांत दडस, बाबासाहेब हुलगे, पोपट मासाळ यांनी मनोगत व्यक्त केला. (प्रतिनिधी)