शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:37 IST

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ...

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला पाठिंबा देण्याच्या उद्देशानेच पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने खंडाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दीडशेच्या वर शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हे कायदे रद्द करत नाही आणि दुसरीकडे या आंदोलनाला बदनाम करून शहीद आंदोलकांच्या बाबत जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे प्रतिक्रिया देतात त्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, याचाही विचार केंद्र सरकार करत नाही आणि शेतकरी आंदोलकांशी चर्चाही करत नाही, ही बाब गंभीर आहे. हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचे निदर्शनास येत आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून ते तीन कायदे रद्द करून दीर्घकाळ चालू असलेले अन्नदाता शेतकरीवर्गाचे आंदोलन थांबवावे आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष कांतीलाल खुंटे यांनी केली.