शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

आजारांना निमंत्रण देणाऱ्या बंधाऱ्याची भिंत पाडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

औंध : औंध येथील केदारेश्वर लोकवस्तीमधील बंधाऱ्यात पाणी साचून राहत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची भिंत ...

औंध : औंध येथील केदारेश्वर लोकवस्तीमधील बंधाऱ्यात पाणी साचून राहत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची भिंत पाडून पाणी साचू देऊ नये, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी औंध येथील हनुमान मंदिरात उपोषण सुरू केले आहे.

सागर जगदाळे यांनी दिलेली माहिती अशी की, गावातील सांडपाणी, शौचालयाचे पाणी बंधाऱ्यात साचून राहत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत खराब झाला आहे. बंधाऱ्याची भिंत पाडण्याबाबत ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी बंधारा पाडण्याबाबत पत्र मिळाले होते. मात्र, आरोग्याच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम होत आहे.

प्रश्न निकाली निघेपर्यंत उपोषण सोडणार नाही.

दरम्यान, मंगळवारी लाक्षणिक चक्री उपोषण करून स्थानिक महिलांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सुनीता जाधव, संगीता जाधव, दुर्गा जाधव, निशा शिंदे यांनी उपोषण करून आंदोलनास पाठिंबा दिला.

कोट

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांनी बंधाऱ्याची पाहणी करून लोकांच्या भावना समजून घेतल्या. तसा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविला आहे.

- अक्षय सावंत,

मंडळ कृषी अधिकारी, औंध.