शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

इतर गावाच्या तुलनेत कोरोना योद्धयांचे काम चांगले : वैभव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:43 IST

कोपर्डे हवेली : ‘ कोरोनाच्या काळात गावातील अनेक घटकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी इतर गावाच्या तुलनेत योद्धयांसारखे काम केल्यानेच कोरोना ...

कोपर्डे हवेली : ‘ कोरोनाच्या काळात गावातील अनेक घटकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी इतर गावाच्या तुलनेत योद्धयांसारखे काम केल्यानेच कोरोना रोखण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. अजूनही काळजी घेणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन वैभव चव्हाण यांनी केले.

कोपर्डे हवेली येथील बालवीर समाज सेवा मंडळाने आयोजित कार्यक्रमात कोरोना योद्धयांना सन्मान पत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते एस. डी. चव्हाण, एस. व्ही. चव्हाण, माजी पोलीस पाटील प्रल्हाद पाटील, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. अमित जाधव, डॉ. उत्कर्षा साळुंखे, डॉ. मयुरेश चव्हाण, एम. आय. मुल्ला, मंडळांचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, भरत साळवे, आरोग्य सेवक संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, डी. एस. काशिद, सीमा साळवे, कॉ. गणेश चव्हाण, शरद चव्हाण, विजय चव्हाण, किशोर साळवे उपस्थित होते.

यावेळी एस. व्ही. चव्हाण यांनी बालवीर समाज सेवा मंडळाची साठ वर्षांतील सामाजिक कार्यांचा आढावा सांगितला. यावेळी विजय चव्हाण, शिवाजी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र काशीद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन चव्हाण यांनी प्रास्तविक केले. भरत साळवे यांनी आभार मानले.

कोपर्डे हवेली येथील कोरोना योद्धयांचा सत्कार डॉ. वैभव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, डॉ. सचिन चव्हाण उपस्थित होते.