शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कऱ्हाडला बहुद्देशीय हॉलमध्ये कोरोना सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रशासन ...

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रशासन काम करत आहे. मात्र तरीही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी येणाऱ्या काळात रुग्णांना बेड अपुरे पडू नयेत म्हणून गतवर्षी कोरोना कमी झाल्यानंतर बंद पडलेली सेंटर सुरू करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. गतवर्षी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरातील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉलमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्यात आले होते. काही महिने हे सेंटर सुरू होते. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सेंटर बंद करण्यात आले. सध्या बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुद्देशीय हॉलमध्ये पुन्हा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या सेंटरमध्ये बेड आणण्यात आले आहेत. लवकरच अन्य कामे सुरू करून येथे पन्नास बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सेंटरमधील अन्य सुविधा पुन्हा नव्याने करण्यात येणार आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने हे सेंटर सुरू होत आहे. हे सेंटर पूर्ण झाल्यानंतर गरज भासल्यास तालुक्यातील अन्य बंद असलेली सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.