शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

आरोप करण्यापेक्षा सहकार्य करा...!

By admin | Updated: August 15, 2014 00:20 IST

हौतात्म्याला एक वर्ष...

प्रगती जाधव-पाटील- सातारापोलीसही मनुष्यच आहेत. कुठल्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्यांना प्रत्यक्षदर्शींची मदत लागते. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणारतही नेमके हेच झाले. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती कमी मिळाल्यामुळेच पोलीस यंत्रणा हत्येचे सूत्रधार सापडले नाहीत, असे निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना वाटते.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागचे सूत्रधार अद्याप सापडले नाहीत. याविषयावरून पोलिसांवर चहुबाजूने ताशेरे ओढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली मते मांडली आहेत.गुन्ह्यांची संख्या वाढली की सरसकट पोलिसांवर आरोप केला जातो. कोणीही उठून त्यांच्या कार्यक्षमतेवर बोलतो, त्यांनी काय केले पाहिजे हे सांगतो, हे चुकीचे आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लागावा, अशी पोलिसांची इच्छा आहे. त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पोलिसांवर होणारे आरोप कमी करून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी निवृत्त पोलिसांची अपेक्षा आहे. सेवानिवृत्त पोलीस म्हणतात...वैज्ञानिक दृष्टीने घडणाऱ्या गोष्टी सोप्या शब्दांत मांडणाऱ्या डॉ. दाभोलकरांचा खून होणं, ही बाब अजूनही पचनी पडणारी नाही. पोलिसांवर चहुबाजूने शेरेबाजी होत आहे. पोलिसांकडे कुठलाही चमत्कार नाही, प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच ते तपास करतात. या तपासासाठी प्रत्यक्षदर्शींनीही पुढे येणे गरजेचे आहे.- बाजीराव कदम, उपविभागीय अधिकारीडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने साताऱ्यासह अवघ्या महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याचा धक्का निवृत्त पोलीस म्हणून मला आहे. पोलीस तपास करण्याची पध्दत आणि त्यांची यंत्रणा विशिष्ट पध्दतीची असते. हाती आलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांच्या तपासाला यश नक्की मिळेल आणि खुन्यांचा तपास निश्चित लागेल. - बाजीराव दबडे, हवालदार‘लेट बट डेफिनेट’ या उक्तीप्रमाणे पोलीस डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांपर्यंत नक्कीच पोहोचतील. पोलिसांच्या हाती लागलेली माहिती आणि त्यांच्या तपासाची पध्दत याविषयी सामान्यांना माहिती असत नाही. त्यामुळे पोलिसांवर उशिरा तपास लागल्याचा आक्षेप घेतला जात आहे. हे प्रकरण संवेदनशील आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे पोलिसांवर मानसिक ताणही मोठ्या प्रमाणावर आहे.- रामचंद्र हाके, फौजदारडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची घटना गंभीर होती. वर्ष सरत आले तरी त्यांचे मारेकरी न सापडणं ही बाब क्लेशदायक आहे. योग्यवेळीच गंभीर दखल घेऊन योग्य सापळा रचला असता, नाकाबंदी केली असती तर त्यांचे मारेकरी कदाचित हाती लागले असते. वर्ष उलटून गेल्यानंतरही गुन्हेगार न सापडणं ही बाब खेदजनक अशीच आहे.- श्रीकांत माने, हवालदार