शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज आहे,’ असे मत सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, खंडाळा, समता दूत, खंडाळा व हरेश्वर वनसंवर्धन ग्रुप, खंडाळा यांचे संयुक्त विद्यमाने खंबाटकी घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. खंडाळा तालुक्याचे समतादूत मालन गिरीगोसावी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. हरेश्वर वनसंवर्धन ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वी करण्यात आलेल्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी हरेश्वर ग्रुपच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रमात भाग घेऊन एक वनसंवर्धन चळवळ उभी राहावी, असे प्रतिपादन संतोष चव्हाण यांनी केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल गंगाराम झांजरे, वनरक्षक आनंदा भालेकर, हरेश्वर वनसंवर्धन ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

फोटो : १० वाई

सामाजिक वनीकरण विभाग व हरेश्वर ग्रुपच्यावतीने खंबाटकी घाटात वृक्षारोपण करण्यात आले.