शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वीर धरण पुनर्वसित गावांना नागरी सुविधा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

खंडाळा : वीर धरणाच्या स्थापनेपासून पुनर्वसित गावांना अद्यापही काही नागरी सुविधांचा अभाव आहे. या प्रकल्पग्रस्त लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी ...

खंडाळा : वीर धरणाच्या स्थापनेपासून पुनर्वसित गावांना अद्यापही काही नागरी सुविधांचा अभाव आहे. या प्रकल्पग्रस्त लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी त्यांना मूलभूत अठरा नागरी सुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, यासाठी खंडाळा तहसीलदार यांच्याकडून आढावा घेण्यात आला.

खंडाळा तालुक्यातील तोंडल, लोणी, भोळी, भादे, शिरवळ, विंग, वाठार बुद्रूक या वीर धरणातील पुनर्वसित गावांना शासनाच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात विंधन विहिरी, कूपनलिका, पिण्याच्या पाण्याची सोय, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, गटारे सुविधा, पथदिवे पुरवठा, माध्यमिक व प्राथमिक शाळा इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक यासाठी जागा, सार्वजनिक शौचालय, प्रसाधनगृहे, खेळाचे मैदान, स्मशानभूमी शेड व रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर, बसथांबे, गावठाण विस्तार, गुरांसाठी तळे, क्रीडांगण, पीक मळणी जमीन, शेतजमिनीकडे जाणारे रस्ते या सुविधा पुरविण्यासाठी आढावा घेण्यात आला. यामध्ये गावात सध्या असलेल्या सुविधा व करावयाच्या आवश्यक सुविधा याबाबत माहिती घेण्यात आली.

या पुनर्वसित गावामध्ये नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या गावातील समस्या समजून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते मिलिंद पाटील, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज पवार, तहसीलदार दशरथ काळे, बांधकाम उपअभियंता एस.डी. हेळकर, पुनर्वसन उपअभियंता नवनाथ केंजळे यांसह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

.............................................