शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

उत्तरमांड नदीचे पात्र बदलले

By admin | Updated: June 18, 2014 01:27 IST

घरांना धोका : संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

चाफळ : अतिवृष्टीकाळात चाफळ विभागातील उत्तरमांड नदीपात्रास अनेकदा महापुर येवुन राम मंदिरानजिक गावाच्या मध्यभागी असणारा फरशी पुल सतत पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीचे पात्र दक्षिण बाजुस सरकू लागले असुन नदीकाठावरील रामपेठेतील सुमारे २२ घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने निधिसाठी पाठपुरावा करुन संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे. चाफळला राम मंदिरामुळे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणुन चाफळला ओळखले जाते. येथील डी. बी. वेल्हाळ हे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन तर राजेश पवार पंचायत समिती सदस्य म्हणुन विभागाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, या दोन्ही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्यास कोणीही धजवत नाही. नदीकाठावरील सुमारे २२ घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. मंदिरापासुन जवळच बसस्थानक असुन मंदिरासमोरील रामपेठेमध्ये अनेक व्यवसायिकांनी लहान-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. अतिवृष्टीकाळात या व्यावसायीकांच्या दुकानामध्ये पाणी जावुन नुकसान झाले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला फक्त भाडे वसुली पुरती या व्यवसायिकांची आठवण होते. यापुर्वी नदीचे पात्र उत्तर बाजूस होते. मात्र कालांतराने पाण्याच्या मोठया प्रवाहामुळे नदीपात्रात बदल होवून पात्र दक्षिण बाजूस सरकले. अतिवृष्टीकाळात पुराचे पाणी घरांना वेढा देवू पाहत असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेवुन रहावे लागत आहे. (वार्ताहर)