शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चाफळला कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

चाफळ : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवस संचारबंदी लागू केली असून त्याला ...

चाफळ : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवस संचारबंदी लागू केली असून त्याला चाफळ परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे होणारी हानी टाळण्यासाठी तसेच संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. चाफळ तसेच विभागातील सर्व खासगी कार्यालये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, हाॅटेल्स, खासगी वाहतूक व्यवस्था, दुचाकी वाहने आदींनी संचारबंदी मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. नेहमी गजबजलेली चाफळ बाजारपेठ तसेच एसटी बसस्थानक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात शुकशुकाट जाणवत होता.

दरम्यान, चाफळ बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल्स सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवस आगोदरच गरजेच्या वस्तूंचा साठा नागरिकांनी केल्याचे दिसून येत होते.

यावेळी उंब्रज पोलीस स्टेशचे सपोनि अजय गोरड यांनी स्वयंस्फूर्तीने संचारबंदीमध्ये जनतेने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास चाफळसह परिसरातील ग्रामस्थांनी तसेच चाफळ येथील व्यापारी वर्गाने अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवून सहभाग नोंदवला. दरम्यान, शासनाच्या वतीने संचारबंदीच्या काळात कामा व्यतिरिक्त कोणीही विनाकारण घराबाहेर पडून नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. तरीही, काही जण विनाकारण दुचाकी वरून फिरताना पोलिसांना आढळून आले त्यांच्यावर चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे, होमगार्ड संभाजी हिंमणे यांनी नाकेबंदी करून कारवाई करून दंड वसूल केला.