शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

संचालक मंडळ व्यवस्थापन प्रभावीपणे राबवतेय : भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:36 IST

सातारा : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर तसेच त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे, तरीही संस्था आपली प्रगती सक्षमपणे करत ...

सातारा : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर तसेच त्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे, तरीही संस्था आपली प्रगती सक्षमपणे करत आहे. याचे कारण म्हणजे संचालक मंडळाकडून अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेऊन काळानुसार बदलत आहे. आपले व्यावसायिक व्यवस्थापन प्रभावीपणे राबवत आहे, असे प्रतिपादन धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन डाॅ. रवींद्र भोसले यांनी केले.

धन्वंतरी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक डाॅ. आनंद लाहीगुडे, जयवंत गायकवाड उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक प्रवर्तक, ज्येष्ठ संचालक गुरुवर्य डाॅ. कन्हैयालाल लाहोटी तसेच कोविड -१९ च्या महामारीमुळे व इतर कारणांनी निधन झालेल्या सभासद, ठेवीदार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डाॅ. भोसले म्हणाले, टाळेबंदीमुळे कर्जदारांचे आर्थिक गणित विस्कटलेले असतानाही त्यांचा कर्ज वसुलीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. २८ फेब्रुवारी २०२१ अखेर संस्थेच्या ठेवी १५७ कोटी ६२ लाख झाल्या आहेत. संस्थेने कर्ज पुरवठा ११४ कोटी १२ लाख केला असून, ९० कोटी ७५ लाखांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांनी विषयपत्रिकेचे वाचन करून सभासदांचे शंका निरसन केले. याप्रसंगी व्हा. चेअरमन डाॅ. कांत फडतरे, संचालक डाॅ. अरविंद काळे, डाॅ. शिरीष भेाइटे, डाॅ. शकील अत्तार, डाॅ. सुनील कोडगुले आदी उपस्थित होते.

(वा. प्र)

फोटो : १० धन्वंतरी