शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

तोट्या नसलेल्या नळांमुळे मोठा तोटा

By admin | Updated: May 12, 2016 23:44 IST

सातारकरांचा पुढाकार : सदरबझार परिसरात स्वखर्चाने केली नळांची दुरुस्ती

सातारा : ‘पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाही कोणी करू शकत नाही,’ असे आपण नेहमी म्हणत असतो; पण पाणी वाचविण्याबाबत आपण नेहमीच टाळाटाळ करत असतो. पण आता पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणीबचतीसाठी विविध उपाय करत आहेत. काही नागरिकांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणीबचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हाउसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागांत फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. तसेच लिकेजही काढण्यात आले आहे.घरात असलेल्या नळांनाही अनेकजण तोट्या बसवित नाहीत. यासाठी कविता शहा, प्रदीप कामटे हे जलमित्र बनून पाणीबचतीचे आवाहन करत आहेत. (प्रतिनिधी)मोफत प्लंबरची सोयआजही शहरात अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते. अशा नळांचा सर्व्हे करून आम्ही त्यांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्लंबरला बरोबर घेऊन नळांचे लिकेजही काढत आहे. यामुळे काही प्रमाणात पाणीबचत होणार आहे.- निमिश शहा, सातारापाणीबचतीचे आवाहनदुष्काळामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. याबाबत जलमित्र म्हणून नातेवाइक, मित्रपरिवार यांना नळांना तोट्या बसविण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवाहन करत आहे.- प्रदीप कामटे, सातारा