शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

चुकलोच नाही म्हणून निलंबन मागे : गोरे

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती

म्हसवड : ‘राज्यात आलेले भाजपाचे सरकार लोकशाही मार्गाने आले नाही, हे दाखविण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. मात्र न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती. यापुढे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहणार आहे. मी चुकीचे काही केले नव्हते. त्यामुळे निलंबन रद्द होणारच असा विश्वास होता,’ असे आमदार जयकुमार गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य सरकारच्या विश्वासदर्शक प्रक्रियेदरम्यान विधानभवन परिसरात राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच विधानसभा सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी हे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा युती सरकारने केली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.आमदार गोरेंचे निलंबन मागे घेतल्याचे समजताच माण-खटावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दहिवडी, म्हसवड, मार्डी, गोंदवले, वडूज, मायणी, कुरोलीसह गावोगावी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)