शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बाजरी पेरणीकडे पाठ; तेलबियांकडे कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

आदर्की : फलटण तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे मुख्य पीक होते; पण गतवर्षीपासून बाजरीस कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीकडे पाठ ...

आदर्की : फलटण तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे मुख्य पीक होते; पण गतवर्षीपासून बाजरीस कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीकडे पाठ फिरवली असून, सोयाबीन, सूर्यफूल, मूग, घेवडा व चवळी या तेलबिया व कडधान्य पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.

फलटण तालुका रब्बीचा असला तरी खरीप हंगामात शेतकरी बाजरी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात करीत असे. त्या वेळी कडधान्य अल्प प्रमाणात पेरणी करीत होते. गतवर्षीपासून लॉकडाऊन असल्याने मार्केट कमिटी व आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांकडे बाजरी पडून आहे, तर बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. त्यामध्ये केंद्र शासनाकडून तांदूळ, गहू मोफत दिला जात आहे, तर विद्यार्थी घरी आहेत त्यांना कोरडा पोषण आहार मिळत असल्याने बहुतांशी कुटुंबास धान्य विकत घ्यावे लागत नाही, त्याचा परिणाम बाजरीच्या दरावर झाला आहे.

फलटण तालुक्यातील हिंगणगाव, सासवड, बिबी, आदर्की परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. त्याऐवजी भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या तेलबिया व मूग, चवळी, घेवडा, उडीद, पावटा, मटकी आदी कडधान्याची पेरणी केली आहे.

२५आदर्की

आदर्की परिसरात खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे.