शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

कोरेगाव : ‘कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू असून, प्रशासकीय आणि ...

कोरेगाव : ‘कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम

असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू असून, प्रशासकीय

आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना

कराव्यात,’ अशी स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री देसाई

यांनी गुरुवारी सकाळी कोरेगाव येथे भेट देऊन पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख

उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना तोंडी सूचना द्या. शुक्रवारपासून मात्र कठोर कारवाईला सुरुवात करा. कोरोना रोखणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.’’

त्यामुळे सर्वच विभागांनी आपले कर्तव्य योग्य बजावावे. तालुक्यात

लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. तो वाढविला पाहिजे. ३५ टक्के म्हणजे काहीच नाही. त्याबाबत सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना द्या. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के झाल्याबद्दल कौतुक आहे.

यावेळी मनोहर बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, राहूल बर्गे, अमोल मेरुकर,

मुकुंद बर्गे, कुमार शिंदे, प्रशांत बर्गे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ,

तलाठी शंकर काटकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

फोटो आहे...