शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळा : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

कोरेगाव : ‘कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू असून, प्रशासकीय आणि ...

कोरेगाव : ‘कोरोनाला रोखणे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्यक्रम

असलेले काम आहे. राज्यात संचारबंदी लागू असून, प्रशासकीय

आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना

कराव्यात,’ अशी स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री देसाई

यांनी गुरुवारी सकाळी कोरेगाव येथे भेट देऊन पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे यांच्यासह अधिकारी व खातेप्रमुख

उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना तोंडी सूचना द्या. शुक्रवारपासून मात्र कठोर कारवाईला सुरुवात करा. कोरोना रोखणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.’’

त्यामुळे सर्वच विभागांनी आपले कर्तव्य योग्य बजावावे. तालुक्यात

लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. तो वाढविला पाहिजे. ३५ टक्के म्हणजे काहीच नाही. त्याबाबत सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना द्या. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के झाल्याबद्दल कौतुक आहे.

यावेळी मनोहर बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, राहूल बर्गे, अमोल मेरुकर,

मुकुंद बर्गे, कुमार शिंदे, प्रशांत बर्गे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ,

तलाठी शंकर काटकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

फोटो आहे...