शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

अनुशेषाचं भूत पवारांनीच आणलं : येळगावकर

By admin | Updated: August 31, 2015 23:28 IST

या योजनेतील मुख्य कालव्याची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दोन्ही काँगे्रस केवळ मोर्चाचं नाटक करीत आहेत.

सातारा : ‘मुख्यमंत्री असताना शरद पवारांनीच पाणी वाटपाच्या अनुशेषाचं भूत राज्याच्या मानगुटीवर बसविलं होतं. जिल्ह्यातील खटाव-माण तालुक्यांत दुष्काळाची विदारक स्थिती त्यांच्या धोरणामुळेच झाली आहे,’ असा जाहीर आरोप राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘महाराष्ट्राचे नेते म्हणवून घेणारे गेलेत कुठे? त्यांना जमेना म्हणून शरद पवारांना उतारवयात दुष्काळी भागाचे दौरे करावे लागत आहेत,’ अशी खरमरीत टीकाही त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. येळगावकर म्हणाले, ‘राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोन्ही पक्ष सत्तेवर असताना त्यांना जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्न सुटला नाही. आता काही तरी करतो, हे दाखवायचं म्हणून हे दोन्ही पक्ष सरकारविरोधात मोर्चे काढत आहेत. उरमोडी धरणात सात ते आठ टीएमसी पाणी असूनही दुष्काळी स्थिती कायम आहे. या धरणातून सातारा, माण, खटाव तालुक्यांतील जमीन सिंचनाखाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट होते; मात्र अद्याप ते साध्य झालेले नाही. या योजनेतील मुख्य कालव्याची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दोन्ही काँगे्रस केवळ मोर्चाचं नाटक करीत आहेत.’ - आणखी वृत्त /२